शुक्रवार, २८ मे, २०२१

थकला कधी न भीमा ( मराठी कविता )

थकला कधी न भीमा 

https://youtu.be/M4HzpnwviGo


थांबला कधी न भीमा 
थकला कधी न भीमा 
जे रोज रोज छळती 
उरला पुरून भीमा 

जी रोजचीच संकटे 
नजरे समोरूनी जाती 
त्या संकटावर उभी 
ही कायनात केली

जे पाणी आज पितो 
त्यासाठी संघर्ष खूप केला 
त्या काळारामाच्या प्रवेशासाठी 
लढला तो खूप भीमा 

पुणे करार झाला , ती 
रात्र अवघड होती 
त्या बहुजनांसाठी 
दुःखात रात्र होती 

आजही विरोधकांच्या 
हृदयात धड धड होते 
भीमा तुझ्या पुतळ्यांची 
विटंबना फार होते 

कळले ना मला आजवर 
ही जाती काय आहे 
उभ्या आयुष्यात माणसांच्या 
माणूसच शाप आहे

               ✍️पवन नागोराव प्रभे

गुरुवार, २७ मे, २०२१

रात्रीची संध्याकाळ एक प्रेमकथा

रात्रीची संध्याकाळ

अशीच सायंकाळ झालेली होती माझी आणि घरच्यांशी थोडी बोलचाल झाली माझा स्वभाव थोडा रागीट असल्याने आई वडिलांना रागाने बोलून मोकळा झालो कोणाशीच काहीही न बोलता घरातून मोटार सायकल घेतली आणि मोकळा स्वास घेण्यासाठी घराबाहेर निघालो जवळपास त्या वेळेला सायंकाळ चे ७:३० वाजले असतील , मोटार सायकल चौकामध्ये थांबविली  व पान टपरीवर एक सिगार चे पाकीट व माचिस पेटी घेतली .
     
     सिगार व माचिस पेटी घेऊन मोकळा स्वास घेण्यासाठी गावाच्या बाहेर निघालो . आता जवळपास सायंकाळ चे ८:०० वाजत आले होते त्या वेळी पावसाळा सुरू असल्याने पावसाचे बारीक बारीक थेंब सुरू होते. मी गावापासून थोडे दूर म्हणजेच मोटार सायकल ने गावाची वेशी ओलांडली होती, पाऊस आता थोडा वाढत चालला होता . मोटार सायकल आता एका झाडाच्या आडोशाला उभी करून इकडे तिकडे पाहत होतो . नंतर मोटार सायकल ला टेकत खिषांना तपासले , खिशातले सिगार चे पाकीट काढून एक सिगार ओठांखाली दाबली व माचिस पेटीची एक काळी पेटवून सिगार पेटविली , व एक एक कश  ओढत असे स्वतःलाच जाहीर केले की मी आता मोकळ्या हवेत स्वास घेत आहे.

     सिगार च्या धूर बरोबरच घड्याळ चे काटे सुधा फिरत होते व पाऊस सुधा वाढत होता , आता रात्रीचे जवळ पास दहा वाजून गेले रस्त्याच्या दूरवर कोणीही दिसत नव्हते पावसाळा असल्या कारणाने सायंकाळी सातलाच वाहतूक बंद व्हायची मी एकटाच त्या रात्री मोटार सायकल सह सिगार ओढत होतो आता माझा राग सुद्धा कमी झाला होता  व पाऊस पण कमी झालेला होता , तरी पण एकट्याला मला तिथेच थांबावेसे वाटत होते, आता एक नजर मी रस्त्याच्या दूरवर मारली तर पाहतो काय तर एक मुलगी पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये माझ्याकडे चालत येत होती . मी माझ्या डोळ्यांनी तिला एकटक पाहत होतो , तिच्या अंगावरील कपडे पांढरे शुभ्र व एका हाती पावसापासून संरक्षण व्हावे त्यासाठी छत्री , मनामधे विचार आला की येवढ्या रात्रीला कोणी मुलगी कशी काय एकटीच फिरत असणार मला सुरवात ला तिच्यावर संशय आला नंतर विचार केला की पावसाळा असल्या कारणाने गाडी मिळाली नसणार म्हणून पायी चालत आली असणार , आता ती मुलगी माझ्या अगदी जवळ आली तर थोडी ओळखीची वाटत होती, हा आठवत आहे की ही मुलगी तीच आहे जी गावाशेजारी राहते पण कधी या मुलीशी बोलणे झाले नाही , हो आम्ही एकमेकांना पहायचो , मला वाटते की आम्ही एकमेकांना आवडत सुद्धा होतो, पण आम्ही कधीही एक मेकंसोबत बोललो नाही किंवा या विषयावर चर्चा सुद्धा केलेली नाही, असो पण येवढ्या रात्री ही मुलगी काय करीत आहे कशासाठी ही मुलगी येवढ्या रात्री आली असणार हे समजत नव्हते,   डोक्यामध्ये एक नाही तर अनेक प्रश्न उपस्थित होत होते.
     ती माझ्या कडे एकटक पाहत होती मला पडणारे प्रश्न मी सर्वच विसरत होतो आणि मी पण तिच्याकडे पाहू लागलो . पाऊस तो पर्यंत पूर्ण थांबला होता , रात्रीची गार हवा सुरू होती तरीपण हवेमध्ये पाऊस जाणवत होता ती पक्त माझ्याकडे पाहत होती आणि मी तिच्याकडे बोलण्यासाठी तर भरपूर काही होते पण आमच्या दोघांकडे सुद्धा शब्द नव्हते . ती माझ्याकडे अशी पाहायची की मी तिला आता सोडून जात आहे आणि पुन्हा आमच्या दोघांची भेट कधीही होणार नाही . तेवढ्यातच एक वीज कडाडली आणि माझे लक्ष थोडे विचलित झाले , परंतु ती मला एकटक पाहत होती .  रात्रीची बरीच वेळ झाली होती जवळपास अकरा वाजून गेले , शेवटी मीच तिला म्हणालो , " खूप वेळ झाली आहे, आहे ना"  परंतु ती तरी सुद्धा माझ्याकडेच पाहत होती  आणि मुंडके हलवून तिने होकार दर्शविला , मी मोटार सायकल गावच्या दिशेने करीत त्यावर बसलो व तिला पण बसण्याचा इशारा केला , मी - " तुला तुझ्या गावाकडे सोडून देऊ का " ती म्हणाली -" नको मला तुमच्या सोबत तुमच्याच घरी यायचं आहे ( ती थोडी घाबरत म्हणाली )
     
     मी विचार करीत होतो की एवढ्या रात्री एका मुलीला घरी घेऊन गेलो तर घरचे काय म्हणतील गाववाले काय म्हणतील , परंतु मी मनापासून फार आनंदी होत होतो , की ती मुलगी तिला सोडून जीला सोडून मी कधी कोणाला पाहिले नाही ती माझ्या सोबत माझ्या घरी येत आहे व माझ्या सोबत राहायला पण तयार आहे मी खुप मनातुन आनंदी झालो, मी पटकन मोटार सायकल सुरू करून गावाच्या दिशेने निघालो व थोड्याच वेळात घरी पोहोचलो , माझे घरचे माझी काळजी करीत पूर्ण गावभर मला शोधत होते . मी तिला घेऊन घरी येताच सर्वच मला पाहू लागले  , घरचे आई बाबांना तिच्या विषयी सांगितले , पण कोणी काहीच बोलले नाही , मला आणखी वाटले की घरचे अजून पण माझ्यावर नाराज आहेत . मी तिला जेवण्यासाठी विचारले तिने मानेने नाही म्हणीत माझ्याकडे पाहत होती, वा घरचे पण माझ्याकडे पाहत होते जसे की ते मला पहिल्यांदा पाहत आहेत, मला पण झोप भरपूर येत होती , मी तिला झोपण्यासाठी बेड करून दिले व झोपण्यासाठी सांगितले तिने मानेनेच होकार दिला, घरचे मला दुरूनच पाहत होते ,मला घरच्याचा स्वभाव थोडा वेगळा वाटत होता, हो शायद त्यांना या मुलिविषय वाटत असेल की येवढ्या रात्री मी कोणाला घेऊनी आलो आहे, पण मी कोणाशीच बोलण्याच्या मूळ मध्ये नसल्याने मी फक्त झोपायचे ठरविले ,तिने माझ्याकडे पाहत थोडी हसत होती व थोडी रडत होती मला काहीच कळत नव्हते , नंतर डोक्यामध्ये असाच विचार आला की आपण एका मुलीला आपल्या घरी घेऊन आलो तिचा स्वभाव कसा असणार तिचे बॉयफ्रेंड असणार की काय, डोक्यामध्ये विचार घुमत होता, पण नंतर म्हटले की जे झाले असणार ते तिचा भूतकाळ पण आज पासून आम्ही दोघे सोबत राहू, व मी मनात ठरविले की तिला तिच्या भूतकाळाविषयी काहीच विचारणार नाही, व मी तिला पाहत झोपी गेलो . 

     मी दुसऱ्या दिवशी झोपेतून थोडा उशिरा उठलो , घरचे मला वेगळ्याच नजरेने पाहत होते , मी काहीच समजत नव्हतो , मी घरी विचारले तूम्हीं तीला पाहिले काय , घरचे एकमेकांकडें पाहत होते . मग मीच तिला शोधायला सुरुवात केली , घराच्या बाहेर येऊन पाहिले , घराशेजारील पारावर काही लोक बसलेले होते , त्यांच्या जवळ तिथे गेलो व त्यांना विचारतो म्हटले पण मला जे माहीत झाले माझ्या पायाखालून जमीन सरकली , मला माहिती झाले की गावशेजारील गावात काल रात्री ९, १० च्या दरम्यान एक तर्फा प्रेम प्रकरणातून ४ युवकांनी एका मुलीची हत्या करून गावाबाहेरील रोड वर फेकले .

              ✍️पवन नागोराव प्रभे

रात्रीची संध्याकाळ‌ एक प्रेमकथा

रात्रीची संध्याकाळ  

अशीच सायंकाळ झालेली होती माझी आणि घरच्यांशी थोडी बोलचाल झाली माझा स्वभाव थोडा रागीट असल्याने आई वडिलांना रागाने बोलून मोकळा झालो कोणाशीच काहीही न बोलता घरातून मोटार सायकल घेतली आणि मोकळा स्वास घेण्यासाठी घराबाहेर निघालो जवळपास त्या वेळेला सायंकाळ चे ७:३० वाजले असतील , मोटार सायकल चौकामध्ये थांबविली  व पान टपरीवर एक सिगार चे पाकीट व माचिस पेटी घेतली .
     
      सिगार व माचिस पेटी घेऊन मोकळा स्वास घेण्यासाठी गावाच्या बाहेर निघालो . आता जवळपास सायंकाळ चे ८:०० वाजत आले होते त्या वेळी पावसाळा सुरू असल्याने पावसाचे बारीक बारीक थेंब सुरू होते. मी गावापासून थोडे दूर म्हणजेच मोटार सायकल ने गावाची वेशी ओलांडली होती, पाऊस आता थोडा वाढत चालला होता . मोटार सायकल आता एका झाडाच्या आडोशाला उभी करून इकडे तिकडे पाहत होतो . नंतर मोटार सायकल ला टेकत खिषांना तपासले , खिशातले सिगार चे पाकीट काढून एक सिगार ओठांखाली दाबली व माचिस पेटीची एक काळी पेटवून सिगार पेटविली , व एक एक कश  ओढत असे स्वतःलाच जाहीर केले की मी आता मोकळ्या हवेत स्वास घेत आहे.

     सिगार च्या धूर बरोबरच घड्याळ चे काटे सुधा फिरत होते व पाऊस सुधा वाढत होता , आता रात्रीचे जवळ पास दहा वाजून गेले रस्त्याच्या दूरवर कोणीही दिसत नव्हते पावसाळा असल्या कारणाने सायंकाळी सातलाच वाहतूक बंद व्हायची मी एकटाच त्या रात्री मोटार सायकल सह सिगार ओढत होतो आता माझा राग सुद्धा कमी झाला होता  व पाऊस पण कमी झालेला होता , तरी पण एकट्याला मला तिथेच थांबावेसे वाटत होते, आता एक नजर मी रस्त्याच्या दूरवर मारली तर पाहतो काय तर एक मुलगी पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये माझ्याकडे चालत येत होती . मी माझ्या डोळ्यांनी तिला एकटक पाहत होतो , तिच्या अंगावरील कपडे पांढरे शुभ्र व एका हाती पावसापासून संरक्षण व्हावे त्यासाठी छत्री , मनामधे विचार आला की येवढ्या रात्रीला कोणी मुलगी कशी काय एकटीच फिरत असणार मला सुरवात ला तिच्यावर संशय आला नंतर विचार केला की पावसाळा असल्या कारणाने गाडी मिळाली नसणार म्हणून पायी चालत आली असणार , आता ती मुलगी माझ्या अगदी जवळ आली तर थोडी ओळखीची वाटत होती, हा आठवत आहे की ही मुलगी तीच आहे जी गावाशेजारी राहते पण कधी या मुलीशी बोलणे झाले नाही , हो आम्ही एकमेकांना पहायचो , मला वाटते की आम्ही एकमेकांना आवडत सुद्धा होतो, पण आम्ही कधीही एक मेकंसोबत बोललो नाही किंवा या विषयावर चर्चा सुद्धा केलेली नाही, असो पण येवढ्या रात्री ही मुलगी काय करीत आहे कशासाठी ही मुलगी येवढ्या रात्री आली असणार हे समजत नव्हते,   डोक्यामध्ये एक नाही तर अनेक प्रश्न उपस्थित होत होते.

     ती माझ्या कडे एकटक पाहत होती मला पडणारे प्रश्न मी सर्वच विसरत होतो आणि मी पण तिच्याकडे पाहू लागलो . पाऊस तो पर्यंत पूर्ण थांबला होता , रात्रीची गार हवा सुरू होती तरीपण हवेमध्ये पाऊस जाणवत होता ती पक्त माझ्याकडे पाहत होती आणि मी तिच्याकडे बोलण्यासाठी तर भरपूर काही होते पण आमच्या दोघांकडे सुद्धा शब्द नव्हते . ती माझ्याकडे अशी पाहायची की मी तिला आता सोडून जात आहे आणि पुन्हा आमच्या दोघांची भेट कधीही होणार नाही . तेवढ्यातच एक वीज कडाडली आणि माझे लक्ष थोडे विचलित झाले , परंतु ती मला एकटक पाहत होती .  रात्रीची बरीच वेळ झाली होती जवळपास अकरा वाजून गेले , शेवटी मीच तिला म्हणालो , " खूप वेळ झाली आहे, आहे ना"  परंतु ती तरी सुद्धा माझ्याकडेच पाहत होती  आणि मुंडके हलवून तिने होकार दर्शविला , मी मोटार सायकल गावच्या दिशेने करीत त्यावर बसलो व तिला पण बसण्याचा इशारा केला , मी - " तुला तुझ्या गावाकडे सोडून देऊ का " ती म्हणाली -" नको मला तुमच्या सोबत तुमच्याच घरी यायचं आहे ( ती थोडी घाबरत म्हणाली )
     
     मी विचार करीत होतो की एवढ्या रात्री एका मुलीला घरी घेऊन गेलो तर घरचे काय म्हणतील गाववाले काय म्हणतील , परंतु मी मनापासून फार आनंदी होत होतो , की ती मुलगी तिला सोडून जीला सोडून मी कधी कोणाला पाहिले नाही ती माझ्या सोबत माझ्या घरी येत आहे व माझ्या सोबत राहायला पण तयार आहे मी खुप मनातुन आनंदी झालो, मी पटकन मोटार सायकल सुरू करून गावाच्या दिशेने निघालो व थोड्याच वेळात घरी पोहोचलो , माझे घरचे माझी काळजी करीत पूर्ण गावभर मला शोधत होते . मी तिला घेऊन घरी येताच सर्वच मला पाहू लागले  , घरचे आई बाबांना तिच्या विषयी सांगितले , पण कोणी काहीच बोलले नाही , मला आणखी वाटले की घरचे अजून पण माझ्यावर नाराज आहेत . मी तिला जेवण्यासाठी विचारले तिने मानेने नाही म्हणीत माझ्याकडे पाहत होती, वा घरचे पण माझ्याकडे पाहत होते जसे की ते मला पहिल्यांदा पाहत आहेत, मला पण झोप भरपूर येत होती , मी तिला झोपण्यासाठी बेड करून दिले व झोपण्यासाठी सांगितले तिने मानेनेच होकार दिला, घरचे मला दुरूनच पाहत होते ,मला घरच्याचा स्वभाव थोडा वेगळा वाटत होता, हो शायद त्यांना या मुलिविषय वाटत असेल की येवढ्या रात्री मी कोणाला घेऊनी आलो आहे, पण मी कोणाशीच बोलण्याच्या मूळ मध्ये नसल्याने मी फक्त झोपायचे ठरविले ,तिने माझ्याकडे पाहत थोडी हसत होती व थोडी रडत होती मला काहीच कळत नव्हते , नंतर डोक्यामध्ये असाच विचार आला की आपण एका मुलीला आपल्या घरी घेऊन आलो तिचा स्वभाव कसा असणार तिचे बॉयफ्रेंड असणार की काय, डोक्यामध्ये विचार घुमत होता, पण नंतर म्हटले की जे झाले असणार ते तिचा भूतकाळ पण आज पासून आम्ही दोघे सोबत राहू, व मी मनात ठरविले की तिला तिच्या भूतकाळाविषयी काहीच विचारणार नाही, व मी तिला पाहत झोपी गेलो . 

     मी दुसऱ्या दिवशी झोपेतून थोडा उशिरा उठलो , घरचे मला वेगळ्याच नजरेने पाहत होते , मी काहीच समजत नव्हतो , मी घरी विचारले तूम्हीं तीला पाहिले काय , घरचे एकमेकांकडें पाहत होते . मग मीच तिला शोधायला सुरुवात केली , घराच्या बाहेर येऊन पाहिले , घराशेजारील पारावर काही लोक बसलेले होते , त्यांच्या जवळ तिथे गेलो व त्यांना विचारतो म्हटले पण मला जे माहीत झाले माझ्या पायाखालून जमीन सरकली , मला माहिती झाले की गावशेजारील गावात काल रात्री ९, १० च्या दरम्यान एक तर्फा प्रेम प्रकरणातून ४ युवकांनी एका मुलीची हत्या करून गावाबाहेरील रोड वर फेकले .

              ✍️पवन नागोराव प्रभे

रविवार, २३ मे, २०२१

अंगुलिमाल‌ और बुध्द 🙏🙏🙏🙏🙏 Angulimal Aur Budha

 अंगुलिमाल‌ और बुध्द 🙏🙏🙏🙏🙏



     प्राचीन काल मे मगध नाम का राज्य था, राजधानी श्रावस्ती मे सोनपुर नाम का एक गाव था । वाहा एक जंगल था वहि अंगुलीमाल नाम का डाकु रहता था। ऊस डाकुने यह कसम खायी थी कि वह एक हजार लोगो कि उंगलीया काटकर माला बनाकर पहन लेगा । वह हररोज किसी न किसी कि उंगली काट कर हत्या करता था यहि वजह थी कि लोग अंगुलीमाल से डरते थे। 

     अंगुलीमाल‌ के बारे मे सोचा जाये तो वह शुरु मे ऐसे बिल्कुल‌ नहि था। वह अपने वक्त मे बहुत हि‌ प्रतीभा संपन्न था ईसी वजहसे वह अपने गुरु का प्रिय था और बाकि छात्र उससे नाखुश रहते थे। एक दिन बाकि छात्र ने अहिंसक (अंगुलीमाल) को अपने गुरु के सामने बुरा साबित करने मे सफल हो गये और अहिंसक (अंगुलीमाल) के खिलाफ नफरत फैला दि। उसके गुरु ने गुस्से मे उससे एक हजार उंगलीओकि माला‌ मांगी और उसे वाहा से जाने के लीये का हा । यहि गुरु दक्षिणा जमा करते करते  वह अहिंसक से अंगुलीमाल‌ बन गया ।

    ‌‌ अहिंसक जब पुरी तरह से अंगुलीमाल बन गया तो लोग उससे डरने लगे, उसका नाम भारत वर्ष मे चारो और गुंजता था। लोग उससे बहोत डरते थे।‌ यह बात जब बुध्द को ज्ञात हो गयी तो बुध्द भी अंगुलीमाल से मिलने निकल गये । बिच मे लोगो ने बुध्द को बहोत समजाया लेकिन बुध्द ने उनकि बात नहि मानी । 


     जब बुध्द जंगल पहुचे तो अंगुलीमाल ने बुध्द को पिछे से आवाज दि , बुध्द एक जगह खडे थे फिर भी अंगुलीमाल‌ बुध्द के पास नहि आ सके। थोडि देर तक यहि सब चलता रहा । अंगुलीमाल‌ बुध्द से का हा कि, "अरे ओ संन्यासी मै बहुत हि‌ ताकत वर हु । मै तेरी जान ले लुँगा और तेरे उंगलीया काटकर अपने गले कि माला कि शोभा बढाउंगा।"

      तो बुध्द ने अंगुलीमाल से कहे कि, हा हमे मार दो आप बहोत ताकतवर हो शक्तीशाली हो। लेकिन आप हमारा एक काम कर दो  ,  सामने के पेड से कुछ पत्ते तोड के लाव, । अंगुलीमाल ने कुछ पत्ते तोड के बुध्द के पास लाये , फिर बुध्द ने कहाँ , अब जाहा से ये पत्ते तोड लाये हो वहि पत्ते फिर से वहि लगा दो, अंगुलीमाल यह बात सुनकर दंग रह गया । अंगुलीमाल बोला कि यह संभव नहि है यह बात नामुनकिन है। तब बुध्द ने ऊसे बुध्द धम्म के बारे मे उपदेश किया। हम किसी मणुष्य को अगर जीवन नहि दे सकते तो उसे  कैसे मार सकते है।

     बुध्द का उपदेश सुनते हि और बुध्द का तेजस्वी रुप देखकर अंगुलीमाल बुध्द के शरण मे आ गया । और बुध्द के शिष्य अहिंसक के रुप मे अजरामर हो गया । 🙏🙏🙏🙏🙏


                     ✍🏻पवन नागोराव प्रभे


Angulimal‌ and Buddha🙏🙏🙏🙏🙏



 In ancient times there was a kingdom called Magadha, in the capital Shravasti there was a village called Sonpur.  There was a forest where a bandit named Angulimal lived.  The robber had sworn that he would cut off the fingers of a thousand people and make a garland and wear it.  He used to kill by cutting his finger every day. This was the reason why people were afraid of fingernails.


 If you think about Angulimal, he was not like that at all in the beginning.  He was very talented in his time which is why he was dear to his guru and other students were unhappy with him.  One day the rest of the students succeeded in proving Ahimsak (Angulimal) bad in front of their guru and spread hatred against Ahimsak (Angulimal).  Her master angrily asked her for a thousand finger garlands and asked her to leave.  While depositing this Guru Dakshina, he became non-violent.


 ‌‌ When Ahimsak became a full-fledged Angulimal, people started fearing him, his name resounded all over India.  People were very afraid of him.‌ When this matter became known to the Buddha, the Buddha also went out to meet Angulimal.  In the meantime, the people explained a lot to the Buddha, but the Buddha did not listen to them.



 When the Buddha reached the forest, Angulimal called out to the Buddha from behind, the Buddha was standing in one place, yet Angulimal could not come near the Buddha.  This went on for a while.  Fingerprint - Say to the Buddha, "Oh, O saint, I am very strong. I will take your life and cut off your finger and enhance the beauty of my necklace."


 So the Buddha said to Angulimal, "Yes, kill us. You are very strong and powerful."  But you do one of our things, pluck some leaves from the tree in front.  Angulimal broke some leaves and brought them to Buddha, then where did Buddha, now where did you break these leaves, put the same leaves again, Angulimal was stunned to hear this.  Angulimal said that it is not possible, it is impossible.  Then the Buddha preached to him about the Buddha Dhamma.  How can we kill a human being if we cannot give him life.


 As soon as he heard the teachings of the Buddha and seeing the glorious form of the Buddha, Angulimal came to the shelter of the Buddha.  And the disciple of the Buddha became immortal as a non-violent.  🙏🙏🙏🙏🙏


                           ✍🏻Pavan Nagarao Prabhe

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...