मंगळवार, १ जून, २०२१

माझा ‌बाप कवीता


माझा बाप

जेव्हा जेव्हा आभाळ कोसळले
आठवतो माझा बाप
संकटाच्या वेळी धाऊनी येतो
येतो माझा बाप , येतो माझा बाप

दूर दूर त्या राणामध्ये 
झिजतो माझा बाप
संकटाच्या वेळी धाऊनी येतो
येतो माझा बाप, येतो माझा बाप

श्रीमंत नाही जरी तो
श्रीमंती मध्ये जगवतो
हातामध्ये एक रुपया 
कष्टाचा तो ठेवतो

दूर आभाळाला पाहतो मी
पाहतो घराच्या फाटक्या छापरातून
फाटक्या छापरातून दिसते 
दिसते बाबाच्या कष्टाची भाकर

बनायान ती फाटलेली 
दिसते उघडे भर अँग
दुःख ते विसरून उधळतो
हा उधळतो आयुष्याचे रंग 
                हा आयुष्याचे रंग
       
            ✍🏻पवन नागोराव प्रभे

३ टिप्पण्या:

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...