मंगळवार, २९ जून, २०२१

पुन्हा पुन्हा ही सजा

पुन्हा पुन्हा ही सजा 

पुन्हा पुन्हा ही सजा 
झाली जीवनाची ही दशा 
सांभाळले का नाही मी मला 
सावरले का नाही तू मला 
           पुन्हा पुन्हा ....

आजचे हे सत्य कोणते 
आजच हा भ्रम का दिसे 
वाऱ्या‌गत‌ जिने हे माझे 
उध्वस्त जीवन हे कोणाचे 
           पुन्हा पुन्हा ......

सुने - सुने जिने हे 
सुन्या - सुन्या त्या आठवणी
आयुष्याच्या या वळणावरति 
सोबती ना माझे कोणीही 
           पुन्हा पुन्हा .......

आठलें हे अश्रू प्रेमाचे 
आठल्या या जीवनातील कथा 
कोणीच का नाही माझे 
अंधार हे जीवन हे 
           पुन्हा पुन्हा ........

          पवन नागोराव प्रभे

गुरुवार, २४ जून, २०२१

स्वप्न हे युगा युगा चे

स्वप्न हे युगा युगा चे
आज पाहतो मी स्वप्न 
खुल्या आभाळाचे 
माझे स्वप्न हे आजचे नाही
हे आहे युगा युगा चे

     जरी संपल्या वाटा माझ्या
     रस्ता झाला अवघड 
     दाही दिशांतूनी येतील संकटे
     मात करण्यास होणार पुढे

हा झेंडा कोणत्या कामाचा 
तू घेउनी निघाला 
धर्माच्या बेड्यांनी तुझा
रोखला रस्ता , तुझा रोखला रस्ता 
चालूनी येतो हा चालुनी येतो....

     थांबलास का तू,
     कोणी थांबविले रे तुला 
     आव्हाने ही आजचीच 
     आव्हाने जग जरा हा आव्हाने जग जरा 

मागे ओढणाऱ्यांचे हात तू
सोड जरा हा सोड जरा ..
     माझे स्वप्न हे आजचे नाही 
     हे आहे युगा युगा चे ......

                    ✍️पवन

शुक्रवार, १८ जून, २०२१

Kanu sanyal ( Information for English )

Kanu Sanyal: -
 Kanu Sanyal is named as the father of the Naxalite movement and an influential leader.  Kanu Sanyal was born in the village of Karsiang in the Darjeeling district of West Bengal, his father Anand Govind Sanyal was employed in a court.

      Kanu Sanyal dropped out of school and started working at the Kalingapong Court in Darjeeling, where the Indian Congress was in power at the time, with Chandra Rai as the Chief Minister of Bengal.  One day, Kanu Sanyal protested against the Chief Minister of Bengal by waving black flags. Kanu Sanyal was arrested and sentenced to life imprisonment.  In the same jail, Kanu Sanyal met Charu Mujumdar, the two leaders, and the two became close friends.  Kanu Sanyal later accepted the membership of the Communist Party of India.

      Kanu Sanyal took a number of actions to promote Naxalite ideology by holding hands with activists who aligned themselves with his ideology and played a leading role in it.

      Kanu Sanyal made many wrong decisions in his life and brought them to fruition. Kanu Sanyal's last days were very sensitive, and he passed away on March 23, 2010 by hanging himself at his residence.

कानु सन्याल ( हिंदी मे जाणकारी )

कानू सान्याल:-
  कानू सान्याल को नक्सली आंदोलन के जनक और प्रभावशाली नेता के रूप में जाना जाता है।  कानू सान्याल का जन्म पश्चिम बंगाल के दार्जिलिंग जिले के करसियांग गांव में हुआ था, उनके पिता आनंद गोविंद सान्याल एक अदालत में कार्यरत थे।

       कानू सान्याल ने स्कूल छोड़ दिया और दार्जिलिंग में कलिंगपोंग कोर्ट में काम करना शुरू कर दिया, जहां उस समय भारतीय कांग्रेस सत्ता में थी, जिसमें चंद्र राय बंगाल के मुख्यमंत्री थे।  एक दिन कानू सान्याल ने काले झंडे लहराकर बंगाल के मुख्यमंत्री का विरोध किया।  कानू सान्याल को गिरफ्तार कर लिया गया और आजीवन कारावास की सजा सुनाई गई।  उसी जेल में कानू सान्याल की मुलाकात दोनों नेताओं चारु मुजुमदार से हुई और दोनों करीबी दोस्त बन गए।  कानू सान्याल ने बाद में भारतीय कम्युनिस्ट पार्टी की सदस्यता स्वीकार कर ली।

       कानू सान्याल ने नक्सली विचारधारा को बढ़ावा देने के लिए उन कार्यकर्ताओं का हाथ पकड़कर कई कदम उठाए जिन्होंने खुद को उनकी विचारधारा के साथ जोड़ा और इसमें अग्रणी भूमिका निभाई।

       कानू सान्याल ने अपने जीवन में कई गलत फैसले लिए और उन्हें अंजाम दिया।  कानू सान्याल के अंतिम दिन बहुत संवेदनशील थे और 23 मार्च 2010 को अपने आवास पर फांसी लगाकर उनका निधन हो गया।

कानु सन्याल ( मराठी माहिती )

काणु सन्याल :-
नक्षलवादी आंदोलनाचे जनक तसेच एक प्रभावी नेता म्हणून कानू सन्याल यांचे नाव घेतले जाते . कानु सन्याल यांचा जन्म पश्चिम बंगाल मधील दार्जिलिंग जील्हामध्ये कर्सियांग या गावामध्ये झाला , त्यांचे वडील आनंद गोविंद सन्याल हे एका कोर्टमध्ये नोकरीला होते.

     कानु सन्याल यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडून दिले व दार्जिलिंग मध्येच कलींगपोंग कोर्टमधे नोकरीला सुरुवात केली , त्या वेळी बंगाल मध्ये इंडियन काँग्रेस ची सत्ता होती , बंगाल चे मुख्यमंत्री विधान चंद्र राय होते . कानु सन्याल ने एक दिवशी बंगाल चे मुख्यमंत्री यांना काळे झंडे दाखऊन विरोध दर्शविला , या आरोपाखाली कानु सन्याल ल पकडून कारावासाची शिक्षा झाली. त्याच कारावास मध्ये कानु सन्याल ची भेट चारू मुजुमदार या नेत्याशी झाली , दोघांचे विचार जुळल्याने त्यांच्या मध्ये घनिष्ट मैत्री झाली . नंतर कनु सन्याल ने भारतीय कम्युनिस्ट पार्टी चे सभासदत्व स्विकारले .

     कानु सन्याल यांनी त्यांच्या विचाराशी जुळणाऱ्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून नक्षली विचारांना प्रोत्साहन देणारी अनेक कार्यवाही केल्या व त्यामध्ये प्रमुख तेची भूमिका स्वीकारली .

     कानु सन्याल यांनी आपल्या जीवनात अनेक चुकीचे निर्यय घेतले व ते पूर्णत्वास नेले ,कानु सन्याल यांचे शेवटचे दिवस फार संवेदनशील होते, व त्यांनी २३ मार्च २०१० रोजी आपल्या राहत्या घरी फाशी घेऊन या जगाचा निरोप घेतला .

Charu Mujumdar ( English Information )

 Charu Mujumdar : -
      He was born in 1918 in Siliguri, West Bengal.  He faced many difficulties in his life. He was the leader of the Indian National Congress in his early life and at the same time he did the work of connecting people but he also connected many workers.  For some reason he decided to leave the Indian National Congress and work with the Communist Party of India.  Whether it was the farmers 'movement or the workers' movement, Charu Mujumdar used to take part in the movement, for which he had to undergo imprisonment.

      He never looked back because of the popularity he was getting among the workers.  Inspired by the fact that the movement he started was gaining popularity and success, he started an armed movement against the government to get his demands accepted.
 
      Charu Mujumdar formed an armed force with like-minded people. In 1967, Charu Mujumdar started the armed revolution from the village of Naxalwadi in West Bengal with Kanu Sanyal as his companion.  This armed revolution was called Naxalism.

       The police did not want to know his whereabouts, so they had a number of hideouts, but in July 1972, Charu Mujumdar was arrested at his hideout.  Within a few days, on July 28, 1972, he died in prison.

      After the death of Charu Mujumdar, his movement was divided into several sections.  And the consequences of that movement are being felt by the citizens of Naxal areas in many states.

चारू मुजुमदार charu mujumdar ( हिंदी मे जाणकारी)

चारु मुजुमदार:-
      उनका जन्म 1918 में पश्चिम बंगाल के सिलीगुड़ी में हुआ था।  उन्होंने अपने जीवन में कई कठिनाइयों का सामना खुले हाथों से किया।वह अपने प्रारंभिक जीवन में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के नेता थे और साथ ही उन्होंने लोगों को जोड़ने का काम किया लेकिन उन्होंने कई कार्यकर्ताओं को भी जोड़ा।  किसी कारण से उन्होंने भारतीय राष्ट्रीय कांग्रेस छोड़ने और भारतीय कम्युनिस्ट पार्टी के साथ काम करने का फैसला किया।  किसान आंदोलन हो या मजदूर आंदोलन, चारु मुजुमदार उस आंदोलन में हिस्सा लेती थीं, जिसके लिए उन्हें जेल की हवा खानी पड़ी थी।

      कार्यकर्ताओं के बीच मिल रही लोकप्रियता के कारण उन्होंने कभी पीछे मुड़कर नहीं देखा।  इस तथ्य से प्रेरित होकर कि उन्होंने जो आंदोलन शुरू किया था, वह लोकप्रियता और सफलता प्राप्त कर रहा था, उन्होंने अपनी मांगों को स्वीकार करने के लिए सरकार के खिलाफ एक सशस्त्र आंदोलन शुरू किया।
 
      चारु मुजुमदार ने समान विचारधारा वाले लोगों को एकजुट करके एक सशस्त्र बल का गठन किया।  इस सशस्त्र क्रांति को नक्सलवाद कहा गया।

       पुलिस उसका ठिकाना नहीं जानना चाहती थी, इसलिए उनके पास कई ठिकाने थे, लेकिन जुलाई 1972 में चारु मुजुमदार को उसके ठिकाने पर गिरफ्तार कर लिया गया।  कुछ ही दिनों में 28 जुलाई 1972 को जेल में ही उनकी मृत्यु हो गई।

      चारु मुजुमदार की मृत्यु के बाद, उनका आंदोलन कई वर्गों में विभाजित हो गया था।  और उस आंदोलन के दुष्परिणाम कई राज्यों में नक्सली इलाकों के नागरिक महसूस कर रहे हैं.

चारू मुजुमदार charu mujumdar ( मराठी माहिती )

चारू मुजुमदार :- 
     यांचा जन्म १९१८ मध्ये पचिम बंगाल मधील सिलिगुडी या शहरामध्ये झाला. ते आपल्या जीवनातील अनेक प्रकारच्या संकटांना निधळ्या छातीने समोर गेले ते आपल्या प्रारंभिक जीवनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे नेते होते व सोबतच लोकांना जोडण्याचे काम पण त्यांनी केले अनेक कामगारांना त्यांनी जोडले. काही कारणास्तव त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ला सोडून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षाबरोबर काम करण्याचे ठरविले . तेथील शेतकरी आंदोलन असो की कोणत्याही कामगाराचे आंदोलन असो चारू मुजुमदार हे त्या आंदोलनामध्ये आवर्जून भाग घ्यायचे , त्यांना अशा कारणामुळे कारावासाची शिक्षा सुद्धा भोगावी लागली .

     कामगारांमध्ये त्यांना मिळत असलेली प्रसिध्दी या कारणामुळे त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही . त्यांनी सुरू केलेले आंदोलनाला प्रसिध्दी मिळत होती व आंदोलन सफल होत होते अशा अनेक कारणामुळे ते प्रेरित होऊन, व लोकांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव पाहून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांनी सरकारविरुद्ध सशस्त्र आंदोलनाला सुरुवात केली.
 
     चारू मुजुमदार यांनी समविचारी असणाऱ्या लोकांना जमऊन एक सशस्त्र सेना तयार केली .१९६७ मध्ये पच्छिम बंगाल मधील नक्षलवाडि‌ या गावामधून चारू मुजुमदार यांनी कानु सन्याल याला सोबतीला धरून सशस्त्र क्रांतीला सुरुवात केली . याच सशस्त्र क्रांतीला नक्षलवाद असे नाव पडले .

      पोलिसांना आपल्या ठिकाणचा पत्ता नाही लागायला पाहिजे म्हणून त्यांची अनेक गुपित ठिकाणे होती परंतु जुलै १९७२ ला चारू मुजुमदार यांना आपल्या गुप्त ठिकाणी पकडण्यात आले . काहीच दिवसात म्हणजे २८ जुलै १९७२ मध्ये पोलिसांच्या कारवाई मुळे त्यांचा कारावास मध्येच मृत्यू झाला.

     चारू मुजुमदार यांच्या मृत्यूनंतर त्यांचे आंदोलन एका मधून अनेक विभागात विभागले गेले . आणि त्या आंदोलनाचे दुष्परिणाम अनेक राज्यातील नक्षली भागातील नागरिकांना भोगावे लागत आहे .

गुरुवार, १७ जून, २०२१

Naxalism in English

 Naxalism 
      The word Naxalism is nothing new to us today.  If one were to ask about Naxalism, another name for terrorism would be our definition.  But let's find out who the Naxalites are and how they are born.

      India became independent in 1947, but the word Naxalism has not been read in the light of ancient, medieval and modern history of India.


  Where and how did the word Naxalism come from : -

      The word Naxalism does not belong to any one group but can be seen all over India today. Naxalite groups can be seen in places where forests are part of the tribal areas.  The word Naxalite comes from the village, there is no quarrel in this.

  The beginning of the word Naxalite in India : -

       The oldest party in India is the Indian National Congress, along with the Communist Party of India (December 26, 1925).  At that time, the power at the center belonged to the Indian National Congress.  Charu Mujumdar, another leader of the Communist Party, played a leading role in the protests by the people of Bengal against some of the laws passed by the Center.  He started an armed revolution against the government.  He gathered many citizens who shared his views and formed an organization fighting against one government.

      Kanu Sanyal, who helped Charu Mujumdar shoulder to shoulder, is also known as the father of Naxals .The two also met in jail.

      Charu Mujumdar and Kanu Sanyal were the first to voice their opposition to the government's land acquisition law from Naxalwadi.  The leaders here say that the land belongs to those who will cultivate the land.  As a result of which the land was encroached upon and the physical, financial and mental exploitation of the people was curtailed. The result of this movement was the change of power in Bengal and the establishment of the Communist Party of India.

       The conflict, which started from Naxalwadi, spread like wildfire in many states of India, with many consequences.  If the rules made by the government are not acceptable to the citizens of some areas, then the revolt will take place and the birth of Naxals will continue.
  Review 
      India is a democracy and armed uprising is not allowed in India.  The reasons why Naxalism is so prevalent in the rural areas of the jungle are: - The inexperience of the people there, their mutual disregard for their intentions, their lack of restraint of violence, the invisible help they get from the political leaders.  It is necessary to prevent it .But these Naxalites use their shields against the tribals living there
  
       There may be many reasons such as encroachment on forests by government or other companies, people who use them for their personal gain, political and business people, laws that do not suit them, and questions that are not understood by government officials, police, CrPf or others.  .  So that the common man sees no option but to take up science.  And we have to take up arms to break such a tendency of the society.

  Campaign in India against Naxalism 

 1) Salwa Judum
 2) Steeplechase Campaign 1971
 3) Green Hunt Campaign 2009
 4) Prahar Abhiyan 2017

नक्सलवाद हिंदी

नक्सलवाद
      नक्सलवाद शब्द आज हमारे लिए कोई नई बात नहीं है।  अगर कोई नक्सलवाद के बारे में पूछे तो आतंकवाद का दूसरा नाम हमारी परिभाषा होगी।  लेकिन आइए जानें कि नक्सली कौन हैं और कैसे पैदा होते हैं।

      भारत 1947 में स्वतंत्र हुआ, लेकिन नक्सलवाद शब्द को भारत के प्राचीन, मध्यकालीन और आधुनिक इतिहास के आलोक में नहीं पढ़ा गया है।


 नक्सलवाद शब्द कहाँ से और कैसे आया:-
      नक्सलवाद शब्द किसी एक समूह का नहीं है बल्कि आज पूरे भारत में देखा जा सकता है। नक्सली समूह उन जगहों पर देखा जाता है जहां जंगल आदिवासियों का हिस्सा हैं। नक्सली शब्द गांव से आता है, इसमें कोई झगड़ा नहीं है।


 भारत में नक्सली शब्द की शुरुआत:-
       भारतीय कम्युनिस्ट पार्टी (26 दिसंबर, 1925) के साथ भारत में सबसे पुरानी पार्टी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस है।  उस समय केंद्र की सत्ता भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के पास थी।  एक अन्य कम्युनिस्ट पार्टी के नेता, चारु मुजुमदार ने केंद्र द्वारा पारित कुछ कानूनों के खिलाफ बंगाल के लोगों द्वारा विरोध प्रदर्शन में अग्रणी भूमिका निभाई।  उन्होंने सरकार के खिलाफ एक सशस्त्र क्रांति शुरू की।  उन्होंने कई नागरिकों को इकट्ठा किया जिन्होंने उनके विचारों को साझा किया और एक सरकार के खिलाफ लड़ते हुए एक संगठन बनाया।

      चारु मुजुमदार की कंधे से कंधा मिलाकर मदद करने वाले काणू सान्याल को नक्सलियों के पिता के रूप में भी जाना जाता है। दोनों की मुलाकात जेल में भी हुई थी। दोनों में गहरी दोस्ती थी और यहीं से उनकी नई क्रांति की शुरुआत हुई।

      चारु मुजुमदार और कानू सान्याल ने सबसे पहले नक्सलवादी से सरकार के भूमि अधिग्रहण कानून का विरोध किया था।  यहां के नेताओं का कहना है कि जमीन उनकी है जो जमीन पर खेती करेंगे।  जिसके परिणामस्वरूप भूमि पर कब्जा कर लिया गया और लोगों के शारीरिक, आर्थिक और मानसिक शोषण को कम कर दिया गया।

       नक्सलवादी से शुरू हुआ यह संघर्ष भारत के कई राज्यों में जंगल की आग की तरह फैल गया, जिसके कई परिणाम हुए।  यदि सरकार द्वारा बनाए गए नियम कुछ क्षेत्रों के नागरिकों को स्वीकार्य नहीं हैं, तो विद्रोह होगा और नक्सलियों का जन्म जारी रहेगा।

 समीक्षा
      भारत एक लोकतंत्र है और भारत में सशस्त्र विद्रोह की अनुमति नहीं है।  जंगल के ग्रामीण क्षेत्रों में नक्सलवाद इतना प्रचलित होने के कारण हैं: - वहां के लोगों की अनुभवहीनता, इरादों के प्रति उनकी आपसी उपेक्षा, हिंसा पर संयम की कमी, राजनीतिक नेताओं से मिलने वाली अदृश्य मदद यह आवश्यक है। इसे रोकने के लिए
  
       कई कारण हो सकते हैं जैसे सरकार या अन्य कंपनियों द्वारा जंगलों पर अतिक्रमण, जो लोग अपने निजी लाभ के लिए उनका इस्तेमाल करते हैं, राजनीतिक और व्यापारिक लोग, कानून जो उनके अनुरूप नहीं हैं, और प्रश्न जो सरकारी अधिकारियों, पुलिस द्वारा समझ में नहीं आते हैं, सीआरपीएफ या अन्य...  ताकि आम आदमी के पास विज्ञान को अपनाने के अलावा कोई विकल्प न दिखे।  और समाज की ऐसी प्रवृत्ति को तोड़ने के लिए हमें हथियार उठाने होंगे।
 नक्सलवाद के खिलाफ भारत में अभियान

 १)सलवा जुडूम
 2) स्टीपलचेज़ अभियान 1971
 3) ग्रीन हंट अभियान 2009
 4) प्रहार अभियान 2017

नक्षलवाद ( मराठी )

नक्षलवाद
     नक्षलवाद हा शब्द आपल्यासाठी आज काही नवा नाही. जर कोणाला नक्षलवाद विषयी विचारले तर आतंकवाद्याचे दुसरे नाव हीच आपली व्याख्या राहणार. परंतु नक्षलवादी कोण नक्षलवादी कोणाला म्हणावे , त्यांचा जन्म कसा होतो त्यांच्या विषयी जाणून घेऊया .

     भारत १९४७ सली स्वतंत्र झाला परंतु भारताचा प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक इतिहास पाहता नक्षलवाद हा शब्द वाचण्यात आला नाही याचा अर्थ नक्षलवाद हा शब्द भारत स्वातंत्र्यमिळाल्यानंतर चा आहे.

नक्षलवाद हा शब्द कुठून व कसा आला :- 

     नक्षलवाद हा शब्द कोणत्यातरी एका समूहाचा नसून  आज पूर्ण भारत भर त्याचे स्वरूप पाहायला मिळते , ज्या ठिकाणी जंगलाचा भाग आहे आदिवासींचा भाग आहे अशा ठिकाणी नक्षलवादी समूह दिसून येतो,  पाचिम बंगाल मधील नक्षलवाडि‌ या गावातील काही नागरिकांनी सरकार विरूद्ध पुकारलेला बंड , या बंड पुकरणाऱ्या नक्षलवाडि गावावरून नक्षलवादी हा शब्द आलेला आहे , या मध्ये कोणतेच दुमत नाही.

भारतामध्ये नक्षलवादी या शब्दाची सुरुवात :- 

      भारतातील सर्वात जुना पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व त्याच बरोबर भारतीय कमुनिस्त पार्टी (२६ डिसेंबर १९२५ ) ही आहे . त्या वेळी केंद्रातील सत्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची होती . केंद्राने केलेल्या काही कायद्याविरोधात बंगाल मधील जनतेने विरोध दर्शविला त्या विरोधकांमध्ये आणखी एक नेता चारू मुजुमदार चारू मुजुमदार हा कमुनिस्ट पार्टीचा नेता याने नेत्यांची भूमिका बजावली. यांनी सरकारच्या विरोधात सशस्त्र क्रांती ला सुरुवात केली . त्यांनी आपल्या विचारांशी मिळणारे अनेक नागरिकांना जमविले व एक सरकारच्या विरूद्ध लढणारी एक संघटना निर्माण केली .

     चारू मुजुमदार यांना खांद्याशी खांदा लाऊन मदत करणारे कानु सण्याल यांना नक्षलवाद्यांचे जनक सुद्धा म्हटले जाते .या दोघांची भेट सुद्धा जेल मध्ये झाली .त्या दोघांचे विचार हे मिळते जुळते असल्याने त्यांची घनिष्ट मैत्री झाली व त्यांच्या नवीन क्रांतीला येथूनच खरी सुरुवात झाली. 

     सरकारच्या भूमी अधिग्रहण या कायद्या विरोधात सर्वप्रथम नक्षलवाडि‌ येथूनच आवाज उठविण्यात आला त्यामध्ये चारू मुजुमदार व कानु साण्याल यांची प्रमुख भूमिका होती .याच आंदोलनाला शेवटी हिंसक वळण लागले , व त्यांना नक्षलवादी हे नाव पडले व तेच नाव आज पर्यंत चालत आहे. येथील नेत्यांचे म्हणणे होते की जमीन त्यांचीच जो जमिनीवर शेती करणार,. ज्यामुळे तेथील जमीन दारीवर घात होईल व तेथील लोकांची जी शारीरिक , आर्थिक, व मानसिक जी पिळवणूक होत होती त्याला कुठ तरी आळा बसेल , या आंदोलनाचा असा परिणाम पाहायला मिळाला की बंगाल मधे सत्ता पालट होऊन त्या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची सत्ता स्थापित झाली.

      नक्षलवाडि या ठिकाणावरून सुरू झालेला संघर्ष जवळपास भारतातील अनेक राज्यांमध्ये वणाव्यासारखा पसरला ,त्याचे अनेक परिणाम पाहायला मिळतात. सरकारणे केलेले नियम हे जर काही भागातील नागरिकांना मान्य नसतील तर विद्रोह हा होणारच व नक्षलवाद्यांचा जन्म हा होताच राहणार .

आढावा
     भारत हा एक लोकशाही प्रदान देश असून भारतात सशस्त्र उठावाला मंजुरी नाही. नक्षलवाद हा जांगलाकडिल ग्रामीण भागाकडे अधिक फोफावत असल्याचे कारण :- तेथील अक्षिक्षित पणा , हेतू परस्पर केलेले त्यांच्या कडे दुर्लक्ष , तेथील हिंसक कारवाई यांना न घातलेला आळा, त्यांना मिळत असलेली राजकीय नेत्यांची अदृश्य पने मदत अनेक कारणे सांगता येतील, या हिंसक वृत्तीच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या कर्यावाईंवर लगेच प्रतिबंध करणे गरजेचे आहे .परंतु हे नक्षलवादी आपली ढाल तेथील राहत असलेले आदिवासी यांना बनवितात 
  
      तसेच सरकारचे किंवा इतर कंपन्यांचे जंगलावर होणारे अतिक्रमण , आपल्या निजी स्वार्थासाठी त्यांचा वापर करून  घेणारे तेथील राजकीय व bussiness करणारे लोक, त्यांना न पटणारे संसदेत होत असलेले कायदे तसेच त्याभागातील सरकारी अधिकारी , Police ,CrPf किंवा इतर यांनी त्यांचे ना समजलेले प्रश्न असे अनेक कारणे असू शकतात . ज्यामुळे सर्वसामान्य माणसांना हाती शास्त्र घेण्यावाचून कोणताच पर्याय दिसत नाही .  व समाजाच्या अशा प्रवृत्तीला जशास तसे तोड देण्यासाठी हाती शस्त्र घ्यावी लागतात. 
नक्षलवाद विरोधात चालविलेले भारतातील अभियान :-

१) सळवा जुदुम
२) स्तीपलचेस अभियान १९७१
३) ग्रीन हंट अभियान २००९
४) प्रहार अभियान २०१७

मंगळवार, ८ जून, २०२१

माझ्याच माणसांनी

माझ्याच माणसांनी
माझ्याच माणसांनी माझाच घात केला
मागे वळुनी जेव्हा पाहिले सर्व सत्यानाश केला।

समजले ज्यांना आपले, ते आपलेच निघाले
रक्तातील नाते दाखवत, विचार त्यांनी पुसले

आता कोणाला आता आपले म्हणावे
कोणाला आता आपले म्हणून जवळ करावे 

ज्यांच्या साठी केले सर्व काही , ते म्हणाले काय केले
बुद्ध देऊनी तुम्हाला , तुम्ही बुद्ध सोडूनी गेले

सविधान म्हणुनी डोक्यावर घेउनी नाचता 
सांगा एखादा भाग , तुम्ही काय लिहिता वाचता 

असे कसे रे तुम्ही , २ पैशा साठी हापापले 
भीम बुद्धाला बदनाम करून , असे काय तुम्हीं मिळविले

प्रगती करून मोठे व्हा , हेच पवन चे सांगणे आहे 
बुद्धाला सोडून तुम्ही, भीमाच्या भाकरीला हराम झाले आहे .
( बुद्ध धम्माच्या जीवावर जे मोठे झाले , आणि थोड्या फायद्या साठी बुद्धाला सोडून पळाले, व भीमाच्या भाकरीला हराम झाले , त्या हराम खोरांसाठी )
                ✍️पवन नागोराव प्रभे

सोमवार, ७ जून, २०२१

पोटाचा खेळ

पोटाचा खेळ
पोटाचा खेळ

रोज‌ खेळ‌ खेळत‌ होतो,
पोटाचा
रोज हारत होतो रोझ,
जिंकत‌ होतो

वापर करणारे आले,
ठोकर‌ मारणारे आले
रोज रोज आयुष्याशी,
खेळ खेळणारे आले

उठूनी उभा राहत होतो
रोज पडत होतो 
रोज घडत होतो
रोज प्रयत्न मात्र करीत होतो

हा जगन्याचा आकांत किती
किती झाले‌ जगणे
रोज रोज या आयुष्याच्या‌
वळनावरती किती झाले‌ हसने

          ✍️पवन नागोराव प्रभे

मंगळवार, १ जून, २०२१

माझा ‌बाप कवीता


माझा बाप

जेव्हा जेव्हा आभाळ कोसळले
आठवतो माझा बाप
संकटाच्या वेळी धाऊनी येतो
येतो माझा बाप , येतो माझा बाप

दूर दूर त्या राणामध्ये 
झिजतो माझा बाप
संकटाच्या वेळी धाऊनी येतो
येतो माझा बाप, येतो माझा बाप

श्रीमंत नाही जरी तो
श्रीमंती मध्ये जगवतो
हातामध्ये एक रुपया 
कष्टाचा तो ठेवतो

दूर आभाळाला पाहतो मी
पाहतो घराच्या फाटक्या छापरातून
फाटक्या छापरातून दिसते 
दिसते बाबाच्या कष्टाची भाकर

बनायान ती फाटलेली 
दिसते उघडे भर अँग
दुःख ते विसरून उधळतो
हा उधळतो आयुष्याचे रंग 
                हा आयुष्याचे रंग
       
            ✍🏻पवन नागोराव प्रभे

भारताचे संविधान कोणी लिहिले? प्रेम बिहारी नारायण रायजादा/ संविधान सभा/ मसुदा समिती

आपल्या सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही रुजवण्यात यशस्वी झालेत. जर...